रांजणगाव देशमुख (प्रतिनिधी):-
कोपरगाव तालुक्यातील
रांजणगाव देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी तुळशीराम
विठ्ठल खालकर वय ६५ वर्षे यांचे दिनांक ०१ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, पुतणे, नातवंडे असा परीवार आहे. गणेश खालकर, बाबासाहेब खालकर व कल्पना पाटोळे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर रांजणगांव देशमुख येथील वैकुंठ भुमित अंत्यनसांस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक १० मार्च रोजी सकाळी नउ वाजता रांजणगांव देशमुख येथे होणार आहे. 
No comments:
Post a Comment